नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराज्य

अंबादास दानवे यांची औरंगजेबाची कबरीवर राज्यकर्त्यांनां सवाल?


Advertisements
Ad 4
औरंगजेबाची कबर राज्यकर्त्यांनां काढायची जरूर काढा, तुमच्या अगोदर मी आपल्या सोबत कुदळ, फावडे घेऊन असेल.
पण त्या पहीले शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्यां, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, उद्योगधंदेचे राज्याबाहेर स्थलांतर, महीला सुरक्षा, कायदा सुव्यवस्थाची उडालेले धिंधडे,शिक्षण क्षेत्रातील लागलेली वाट असे अनेक प्रश्न आपल्या समोर आ.. करून उभे ठाकले आहेत.

असो @devendra_fadnavis मुळ प्रश्नासून आपण लोकांची दिशाभूल करून आपला अजेंडा राबवत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button