नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समिती विरुद्धच्या तक्रारी मागे घेणार! ऍड.अभय पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती


Advertisements
Ad 4

पाचोरा बाजार समितीचे माजी सदस्य यांनी निवडणुकीच्या काळात वकील अभय पाटील यांना शब्द दिला होता की, आम्ही वैशाली ताई सूर्यवंशी यांना विधानसभा निवडणुकीत मदत करणार व तुम्ही आम्हाला शब्द द्या निवडणुकीनंतर आमच्यावर कोर्टात केलेल्या केसेस तुम्ही माघार घेणार असा शब्द दिला होता.  त्या शब्दाला ऍडव्होकेट श्री अभय पाटील यांनी दिलेल्या शब्दाला व आश्वासनाला त्यांनी आज आपला शब्द खरा ठरविला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले मी दिलेला शब्द असून मार्केट कमिटीचे माझी काही संचालक यांच्यावरील सर्व केसेस उद्या दि.२२ मार्चला लोकन्यायालयात माघार घेत असून मी दिलेल्या शब्द पाळतो व माझी माघार घेत असून कुठलीही तडजोड न करता कुठल्याही आमिषाला बळी न पडता फक्त दिलेल्या शब्द पाळत आहे. राजकारण समाजकारण यामध्ये अंतर न ठेवता समान दृष्टिकोन ठेवून मी माझी माघार घेत आहे. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आजचा शत्रू कालचा मित्र असू शकतो याचे उदाहरण म्हणजे श्री अभय पाटील.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button