राष्ट्रीय
-
वक्फ म्हणजे काय? जाणून घ्या माहिती
१ः वक्फ हा मुस्लिम कायद्यांतर्गत धार्मिक, पवित्र किंवा धमार्दाय हेतूसाठी स्थावर किंवा जंगम मालमत्ता दान करून तयार केलेला निधी किंवा…
Read More » -
पाचोऱ्यातील पत्रकार राहुल महाजन यांच्या “मधुर खान्देश” वृत्तपत्राला केंद्र सरकारची मान्यता! नवीन (PRGI) वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार तालुक्यातील पहिले पत्रकार
जळगाव:देशात नवीन वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार पाचोऱ्यातील पत्रकार राहुल महाजन यांच्या “मधुर खान्देश” या वृत्तपत्राला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. राहुल…
Read More » -
पैसा,प्रॉपर्टी बघून लग्न करणाऱ्या व क्षणिक सुखासाठी संसार उध्वस्त करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी समाजात आदर्श घडवणारी प्रेरणादायी बातमी…पाचोऱ्यातील सरला आणि मधुकरची लग्नानंतरची प्रेम कहाणी
शोध पत्रकारिता….आजारी पतीला पत्नीचा आधार! पेट्रोल पंपावर काम करून ओढतात परिवाराचा गाडा जळगाव: आपण नवरा बायकोची भांडण त्याचबरोबर नवरा बायको…
Read More » -
पाचोऱ्यात इस्कॉनच्या श्री.जगन्नाथ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा होणार!
पाचोरा: आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) संचालित भगवान श्री जगन्नाथ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात येणार…
Read More » -
दूरदर्शनच्या फ्री डिश बघणाऱ्यांना मिळणार आता मोफत टीव्ही9 मराठी न्यूज चैनल!
मुंबई:सोशल मीडियाच्या गर्दीत सर्वच न्यूज चैनल तसेच मनोरंजन चॅनेल चालवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इंटरनेट च्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात…
Read More » -
श्री.जगन्नाथ पूरी दर्शन संपन्न! चारधाम यात्रा पूर्ण करून अनिल महाजन यांनी सार्थक केले जीवन
२६ मार्च २०२५: आज अनिल महाजन यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. गेल्या चार वर्षांत त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी सहकुटुंब…
Read More » -
क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराचा ठराव विधानसभेत सादर
मुंबई:क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याबाबतचा शासकीय ठराव राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल…
Read More » -
सहाय्यक महसूल महिला अधिकाऱ्यांचा मृत्यू! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दुःख व्यक्त.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक पल्लवी सरोदे (वय ३७) यांचे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी अपघाती निधन…
Read More » -
भारतातील ‘पहिले हरित गाव’ असलेल्या नागालँड मधील ‘खोनोमा’ गावास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट
“देशाचे ‘पहिले हरित गाव’ म्हणून, खोनोमा हे एका समुदायाच्या दृढनिश्चयाचे उदाहरण आहे जे संपूर्ण भूप्रदेश कसा बदलू शकते – जंगलांचे…
Read More » -
नागालँड राज्यातील नोकलाक जिल्ह्यास भेट देणाऱ्या श्रीमती रक्षाताई खडसे ह्या पहिल्या केंद्रीय मंत्री
म्यानमार देशाच्या सिमेस लागून असलेल्या नागालँड राज्यातील नोक्यान गावाला भेट देऊन येथील समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे…
Read More »