नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा:(मुंबई) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांपैकी पहिल्या तीन जिल्हाधिकारी तसेच अधीक्षकांना गौरव करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा तिसरा क्रमांक तर पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांचा देखील तिसरा क्रमांक आल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुबंईत गौरव केला आहे. याप्रसंगी जळगावचे पालकसचिव व महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button